परमार्थ श्रद्धेने करावा.
आपण मनुष्यजन्माला आलो, ते भगवंतप्राप्तीकरिताच आलो. आत्तापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो, भगवंताने आता मनुष्य-योनीत आणले. ‘ भगवंता, आता नाही तुला विसरणार ’ असे कबूल करूनही, आपण जन्मास आलो नाही तर लगेच ‘तू कोण ?’ असे म्हणू लागतो ! संत आपल्याला, ‘ तोच मी ’ असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन: तोंडावरून पांघरूण ओढून घेतो, याला काय करावे ? झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते. पुष्कळ तीर्थ...








01 Apr 26 ।
विशेष का...

