live telecast image

ब्लॉग/इतर

चैतन्य सुमने ५- हनुमान जयंती एप्रिल २०२४...

पुढे पहा..

विश्वस्त...  ।   23 Apr 24  ।   इतर...

आजचे प्रवचन

कोणत्याही कृतीत हेतु शुद्ध पाहिजे.

तमोगुण हा तिन्ही गुणांत जास्त जड असल्याने त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो. दुष्ट बुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्त्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता ! भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक...

पुढे पहा..

श्रींचा पुण्यतिथी उत्सव २०२२

श्रीराम समर्थ

दिनांक ९ डिसेंबर २०२२ ते १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत श्रींचा पुण्यतिथी उत्सव अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला. कोरोना संकटामुळे हजारो भाविकांची इच्छा असूनही गेली दोन वर्ष येता आला नव्हतं पण या वर्षी  मात्र त्यांनी आवर...

पुढे पहा..

हाचि निरोप गुरूंचा

सीमोल्लंघन

श्रीराम समर्थ

दसरा म्हणजे सीमोल्लंघन ! आपण सीमित आहोत. देहबुद्धीने मर्यादित आहोत. ईश्वर हा दृष्यापलिकडे असल्याने असीम आहे. तो ‘आहे’ एवढेच सांगता येतं; हेच नाम ! म्हणून नाम घेणं हेच सीमोल्लंघन ! नाम व भगवंत एकरूप आहेत व महाराज नामाशिवाय नाहीत. म्हणून भगवंताचे स्वरूप तेच श्रीमहारांजाचे समजावे. भगवंत सर्वव्यापी आहे तसे श्रीमहाराजही आहेत, म्हणून महाराज गोंदवल्याला आहेत हे जेवढं खरं वाटतं, तेच घरातही वाटायला हवं. आज मार्गदर्शन करायला ते देहाने नसतील पण त्यांना जे आवडेल ते त्यांना सांगून करावं, म्हणजे ते कर्म त्यांना हवं असेल...

पुढे पहा..

अवश्य पहा

वचन परिमळ