श्रीराम समर्थ
विद्या जोशी व वर्ष जोशी या भगिनी व त्यांच्याबरोबरच्या उत्साही मैत्रिणी यांनी जवळपास 3 महिने मेहेनत घेऊन गोकुळाष्टमी उत्सवासाठी एक सुंदर देखावा साकारला व या उत्सवात ते आकर्षणाचे केंद्र ठरले.