॥ विठोबाचे डिंगर आम्ही, आम्हा नित्य दिवाळी ॥

जिकडे तिकडे अविवेक वाढलाय, असंतोष भडकलाय, द्वेष, मत्सर, असमाधान यामुळे माणसाला चैन पडत नाही. अशा समाजाच्या  या वाळवंटासारख्या परिस्थितीमध्ये महाराजांनी असं एक नंदनवन निर्माण केलं आहे की जिथे समाधान आहे. त्यामुळे जेथे महाराज तेथे आनंद ! जेथे महाराज तेथे दिवाळीच!